6.4.08

It has to be now...

Last month, a bus ran over a school boy in the wee hours of the morning, snuffing out a young life barely a few summers old. He was cycling to school for football practise. As usual this has led to a debate of building cycle tracks in the city.

Here are a few observations. A cycle does not need to be registered with the RTO nor does the cyclist need a license. In fact, I am not sure there is a minimum age for a person to be cycling on the road. The city does 'boast' a few tracks but what is their state? The one on Canal road is built through several trees. While we laud the conservation attempts, it can be most inconvenient to cycle around them a la slalom skiers! And that's if one can save themselves from the overhanging branches. Some are used by the irrepressible two wheeler drivers as they try to get ahead come what may, even going in the wrong direction. Thelavalas too set up shop here or simply park their vehicles for a siesta. So where does that leave cyclists? In all other road lanes of course.

Everyone wants to travel safely on roads but wants someone else to do something about it. Parents must use discretion in sending their children solo on busy traffic routes. Children tend to develop wrong habits as they become more confident. So parents must also travel with children often to supervise their safety awareness when cycling solo. We need to think out various means to ensure that our children cycle with safety.

We need to take pride in following rules. Traffic discipline has to come from within. Hope some awakening occurs sooner rather than later.....

Regards,

Archana

1 comment:

Unknown said...

बरेचसे लोक हल्ली वाहतूकीत अत्यंत बेशिस्तपणे वर्तन करत व बेजबाबदारीने सर्व नियम धाब्यावर बसवून सर्रास गाड्या चालवत असल्यामूळेच आजची लाजिरवाणी परिस्थिती उद्भवलेली आहे.यांत सर्व स्तरांवरचे लोक कळत नकळत भाग घेत असतात.
१)कित्येकदा नियम पाळून लाल सिग्नलला थांबल्यावर मागच्या वाहनांचे कर्णकर्कश्य होर्न व शिवीगाळ किंवा कधीकधी धक्केपण सहन करावे लागतात.
२)चूकीच्या दिशेने येणारी वाहने टाळण्यासाठी कसरत करावी लागते व रस्ता पायी ओलांडणा-या पादचा-यांना आपल्या डोक्याच्या मागेपण डोळे असते तर बरे व सोपे झाले असते अस वाटू लागते.
३)नुसते फ़टके देउनसुध्धा किंवा दंड करूनपण या नियमभंग करणा-या महाभागांना अक्कल येइल असे मला वाटत नाही.यांचे licences जप्त करून त्यांच्या रेको्र्डमध्ये नोंद केली तर थोडाफ़ार फ़रक होउ शकेल.रस्त्यांच्या कडेला उभे असलेल्या पोलिसांशी हुज्जत घालत किंवा दयायाचना करून चिरीमिरी देणा-या व ती हळूच घेणा-या पोलिसांना पण जबर शिक्षा झाली पाहिजे.
४) बंगळूरचे पोलिस कसे उत्तम वाहतूक नियंत्रण करतात ते पहावे.त्या सर्वांकडे walkie talkie असतो व कोणी नियम मोडून पळालाच तर पुढच्या चौकांत त्याला धरले जाते.
५)अमेरिका व इतर पा्श्चात्य देशांत सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते.मध्यरात्री सिग्नलला दूसरी कुठलीहि गाडी नसली तरी तो तोडला जात नाही हे कित्येकांनी पाहिले असेलच.

6) येथे तावून सुलाखून निघतो!'Every cloud has a silver lining!पुणे शहरात गाडी चालवण्याचा "अनुभव" असल्यास खरच जगाच्या कुठल्याहि कोप-यांत वाहन चालवायला अतिशय सोपे जाते.पूर्वी मला कलकत्त्याबद्दल असे वाटायचे,पण कै.गोपाळकृष्ण गोखल्यांनी 'What Bengal thinks today,rest of India thinks tomorrow!म्हणल्याप्रमाणे तेथील बेशिस्त वाहने चालविण्याचे आपण पुण्यांत नुसते अनुकरणच केले नाही,तर बाजी मारली! तेथे मात्र आता खूपच सुधारणा झाली!
७)लेन शिस्त हा प्रकार 'आपल्या' प्रिय पुण्यांत नाही कारण पुण्यनगरी 'आपलीच' आहे!बिनधास्त बेफ़िकिर वाहने चालविण्याचे सुख फ़क्त इथेच आहे.
८)No entry रस्त्यांवरून उलट्या दिशेने वाहन चालविणा-यांच्या चेह-यावर एक आसूरी आनंद दिसतो!त्यांना अडवायचे धाडस केले तर आपलाच जीव धोक्यात पडतो आणि अर्वाच्च शिवीगाळ पण कधीकधी ऐकण्याचे "भाग्य" लाभू शकते!
९)कोणीहि कुठल्याहि लेनमध्ये वाहने हाकावीत,हिरवा दिवा लागल्यावर बरेचदा सर्वात डावीकडच्या लेनमधले वाहन सर्व पुढे जाणा-या वाहनांना ओलांडून उजवीकडे वळून जाते हे आपण नेहमीच पाहतो!गणवेश घातलेल्या 'मामा'ला हे दृश्य रोजच दिसत असल्यामूळे तो शिट्टी वाजवून जाब विचारत नाही व वाजवलीच कधी तर त्याच्या आधी तो लेन breaker पसार झालेला असतो!यामूळे येथे कायम alert रहावे लागते!त्यामूळे आपण येथे तावून सुलाखून निघतो!
१०)जास्त म्हाता-या मंडळीची मात्र येथे फ़ारच पंचाईत व कुचंबणा होते कारण ते पायी रस्ते ओलांडत असले तर बहुतांशी वाहने वेग कमी करून त्यांना सुखरूप जाउ देण्याऐवजी त्यांच्यावर जास्तच जोराने "आक्रमण" करतात!३ वर्षापूर्वी एक म्हातारीला उडवून मृत्यूमुखी पोचविणा-या वाहनचालकाने पळून जाताना शिवी तर दिलीच, पण शिवाय उद्गार काढले की "एक म्हातारी कमी झाली तर काय फ़रक पडतो?"
त्यामूळे आजकाळ बरेचसे वृद्ध लोक एके काळच्या "पेन्शनरां"च्या पुण्यांत रस्त्यांवर यायचे "धाडस" करत नाहीत व लोपलेल्या जून्या काळाच्या रम्य आठवणीत रमून आपापल्या खिडक्यांमधून बाहेरच्या धावत्या व गतीमान युगाच्या "गतीशील" व स्वैर चाललेल्या वाहनांचे अचंब्याने अवलोकन करतात!
सुभाष भाटे